खरा मित्र:

आपल्या अस्वस्थ भावना, स्पष्टीकरण न देता आपल्या कोनातून समजून घेतो, त्यांना हलक्यात घेऊन उडवून लावत नाही, तोच खरा मित्र.

अस्वस्थ झाल्यावर:

अस्वस्थ झाल्यावर त्या वातावरणापासून दूर जाणे, थोडा वेळ एकटे रहाणे, वादाची सुरुवात ओळखणे आणि पुन्हा समंजसपणे व आदरपूर्वक संवाद साधणे योग्य.