“तू तू, मी मी होणे” म्हणजे प्रत्यक्षात माझ्या एका “मी”चं माझ्याच दुसऱ्या “मी”शी वाद किंवा भांडण होणे. हे भांडण मिटवण्याची सर्वोत्तम जागा म्हणजे आपले जाग्रुत मन. हा वाद मिटवणारा सर्वोत्तम मध्यस्थी म्हणजे आपले अंतर्मन. चुकलं माकलं तर माफ करणारा आपला जिवलग मित्र म्हणजे आपलं मन. कडवटपणाला दूर करून प्रेमाचा गोडवा आणतं तेही आपलं मन. या सर्व गोष्टींमध्ये इतर कुणाचाही सहभाग दुय्यम स्वरूपाचा आहे.
अंतर्वाद
Published by Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati
Consultant psychiatrist working at manshanti Clinic Baramati View all posts by Dr. Santaji Shelke Psychiatrist Baramati
Published