परीक्षा:

आपल्या खऱ्या व्यक्तीमत्वाची, तत्वांची व जीवनमूल्यांची खरी परीक्षा तेव्हाच सुरू होते जेव्हा एखाद्या प्रसंगात आपल्या सहनशक्तीचा अंत झालेला असतो.

Leave a comment